Thursday 26 September 2013

FIRST ANNIVERSARY OF MY BLOG

Day→368

Blog→ 67

anniversary-logo.jpgBVFDIr0CQAA2_SW.jpg Hi!
It's 24th Sep. 2013... Means FIRST ANNIVERSARY OF MY BLOG... I started my blog and wrote MY FIRST BLOG POST on dated 24th Sept. 2012... At that time I was looking so many sites for blog... I registered myself on so many sites like Tumblr, Wordpress, Blogger and so many other sites... And then I got information about MyWapBlog and quickly I registered on this... I have written much more that why I use MyWapBlog in my Acknowledgement... So I will not write more here...

When I wrote MY FIRST BLOG POST on this site I never thought that I will use this site for a year continuously or I will introduce this site www.rdhsir.mwb.im as my blogging website... But I think this site is much easier and better than others to browse and to write a blog with multimedia from any gazette like Feature Phone (Mobile), smart phone, tablet or PC...

I started blog to express myself about my life, literatures and few social issues... I never expected good response from my readers which I receive... But I am getting great response from my readers which I had never expected... When I know that my readers read my full blogpost of single and multiple pages I satisfy... And when readers give their feedbacks in comment below of my blog post I get happiness...

In this one year (365 days) I have posted just 66 blog posts... And I know total articles/blogs are not even 66 because few articles are posted into 2-3 posts because of browser's word limit/length which I use from my mobile... I agree that this is a very least number... I think this number should be atleast more than 200 posts and 66 is not even half of that... But I don't care that How many blogs I write... Writing is must important than figures for me... When I wish I post my blog... Now also I have idea in my mind to post so many blogs but I haven't write that on paper so I haven't posted... I am delaying to post even this post of MY BLOG's FIRST ANNIVERSARY.. Not because I am lazy its because I hadn't papered it...

I have approved 43 comments which are sent by my readers till today for my 66 blogs in this year.. This doesn't mean only 43 comments I have received.. I have deleted few comments and most of my readers give their feedbacks via various platforms of social media... I think they choose simple way to give their feedback instead of writing mail, name and them comment in my site... So they give their feedback in comment or sending personal massage on facebook or sending SMS(es) to my mobile.. Few readers call me directly.. Few readers send their feedback by sending mail personally or from this site... While few readers mentiones me in their tweets.. I welcome all the comments coming from any media...

Its a big achievement for me that in this just first one year 48800+ visitors and readers have visited my site and read my blog posts and the visitor counter is increasing day to day which makes of proud..!

282194.gif578678_467394816709759_2072006141_n.jpg

I would like to inform you that My blog readers are not from any single country... Undoubtedly my maximum readers are from INDIA and after them readers who belongs from United States, Norway, Poland, Ukraine, China, Russia, Germany, Latvia, Taiwan, HongKong and other countries also read my blogs.. My most of the readers click on the link of blog post I shared, few goes though Search Engine and rest of the readers visit my site directly... Still today my ACKNOWLEDGEMENT of this blogging site is read by maximum 420 readers...

At the end I Thank You everyone who visited my site and read my blog even once, I thank you who Read, Like, Love, Comment my blog, who Appreciate and even Criticize me... I promise you that I will never nervous you as my readers.. THANK YOU for your lovely response... Hope your Love & Blessings will be showering on me and on my blog always in next year also..!


Your Response Gives Me Strength to write more..
Keep Visiting
Keep Reading
THAKS WITH LOTS OF LOVE..!

RAJESH D. HAJARE (RDH Sir)

rdhautographmar.jpg

Monday 23 September 2013

22 सप्टेँबर - ताईस पत्र

हाच ब्लॉग सुरुवातीपासून वाचा

त्या दिवशी मला बोलावून तासभर संवाद साधण्यामागे तुझा हेतू काय होता ते तर मला कळलं नाही.. पण मी तूला एक सांगू ईच्छितो ताई.. आज आपण जरी स्वगावी राहत असलो, आपल्यात बराच अंतर असला.. व त्या सुखद दिवसानंतर 2 वर्ष लोटलेत.. तुला कदाचित वाटत असेल कि तूझा न मानलेला भाऊ तूला विसरला.. पण नाही ताई.. याचा पुरावा हा पत्र आहे.. आपल्यात संपर्क नाही याचा अर्थ असा नाही ताई कि मी तुला विसरलोय वा तुझा नंबर माझ्याकडे नाही.. तो आहे पण भिती वाटते आजही तुझी आणि नाही करत फोन कितीही आठवण येत असली तरी कारण उगाचच होऊ नये त्रास तुला माझ्यामुळे म्हणून.. कारण काळजी आहे मला माझ्या ताईची.. मला नाही आवडणार तुला एका मुलाचा फोन आल्याचे घरच्यांना कळल्यास त्यांनी तुला काही प्रश्न केलेलं.. तो ही तुझा दोष नसताना.. म्हणून आजही पुर्वीप्रमाणेच तुझ्या छायाचित्रांशीच बोलतो वा बोलतो तुझी कल्पना करुन स्वत:च स्वत:शी एकांतात वा लिहित असतो तुला पत्रे माझ्या दैनंदिनीत व वाचत बसतो एकटाच वेळ मिळेल तेव्हा.. मला माहितीये ताई हा पत्र प्रसिद्ध होत असल्याने वाचकवर्ग हसेल माझ्यावर.. म्हणतील असलाही काय वेडेपणा!! कारण त्यांना बहिण असेल.. आणि नसलीही तर उणीव भासत नसेल बहिणीची.. पण मला किँमत कळतेय बहिण नसल्याची.. आणि म्हणूनच आजच्या वर्गमैत्रिणीँशी प्रेमाचे सोँग करणा-यांच्या युगात व वातावरणात मी मानलं तूझ्या रुपात माझ्या वर्गमैत्रिणीला मोठी बहिण.. तो ही जात-पात, धर्म, वय सर्व बाबींना अलिप्त ठेवून.. कारण या बाबी पवित्र नात्याच्या आड येवू शकत नाहीत.. आणि तुला सांगू ईच्छितो ताई आता मी पण (हिँदू असून) तुम्हा मुस्लिम बंधु-भगिणीँचा पवित्र धर्मग्रंथ 'कुरआन' वाचतोय.. तो ही जीवाभावापासून..! काय झालं तु मला भाऊ मानलं नाही? मी कधी तुला भाऊ मानच म्हणून बळजबरी केली नाही वा त्रास दिला नाही.. बस् घुटमळत बसतो एकटाच.. मी जाणतो ताई जरी तु मला भाऊ मानत नसली तरी कुठे ना कुठे असेलच जागा या भावासाठी तुझ्या हृदयात.. अन्यथा कशाला लिहिलं असतं तु टोपणनाव "तुमची ताई" म्हणून माझ्या स्लॅम मध्ये?

ताई, त्या दिवशी मला तु भाऊ मानलं नाही पण आश्वासन दिलं होतं कि "वाटल्यास जमलंच तर... लग्नाला बोलवूऽऽऽ..." मी आठवण करुन देतोय ताई किमान एवढं तरी करशील माझ्यासाठी.. "ताईचं प्रेम नाही तर ना सही पण तीचा 'निकाह' तरी या दुर्दैवी भावाला नसीब होऊ दे... तुला माझी शप्पथ." तु तर मला नि:संकोच बोलण्याची संधी दिली होतीस गं.. पण त्या वेळी माझ्याकडे शब्द नव्हते; होते ते फक्त अश्रू! तुझ्या खोलीतून बाहेर पडल्यानंतर मला भरपूर काही आठवत होऊ बोलण्यासारखं पण वेळ निघून गेली होती.. आता आजही खंत आहे मनात तु संधी देऊनपण मी मनसोक्त बोलू शकलो नाही.. मला भरपूर बोलायचं होतं.. 2 वर्ष रडत असताना जे थोडेफार आनंदाश्रू साठवले होते याच सुखद दिवसासाठी ते तरळतसुद्धा होते.. ती अश्रूसरिता मला ताईच्या खांद्यावर लहान भावाच्या नात्यानं डोकं ठेवून मनसोक्त रडत मोकळी करायची होती.. तुझ्यापुढे कानशील पुढे करत बहिणीच्या हातच्या 2 चपराक खायच्या होत्या मी केलेल्या क्षुल्लक चुकांसाठी.. आई-वडील व ईश्वरानंतर ज्या व्यक्तीचे छायाचित्रात पाया पडत होतो त्या साक्षात मोठ्या ताईचे चरणस्पर्श करायचे होते पण सर्व ईच्छा अपु-याच राहिल्या..

त्या दिवशी तु मला उपवास असल्याने चम्मचभर साखर व पाणी प्यायला दिलं होतं.. आजही त्या साखरेचा गोडवा प्रसाद व पाण्याची चव अमृत म्हणून जीभेवर आहे.. दुस-या दिवशी जाण्याचे नियोजन असतानाही तु मित्राचा वाढदिवस आटपून काही कारणास्तव त्याच रात्री स्वगावी परतलीस ती कायमचीच.. मला तु परतल्याचे तुझ्या-माझ्या मैत्रिणीकडून फोनवर कळलं.. आणि मी साठवून ठेवली ती मी पाहिलेली माझ्या ताईची शेवटची झलक.. तु रुमच्या रस्त्याकडे इंटरनेट कॅफे जवळून मैत्रिणीँसह वळत होतीस... अगं ताई हो त्याच मैत्रिणीचा आज वाढदिवस.. शुभेच्छा देण्यासाठी फोन केला असता कळलं की तुला प्राथमिक शिक्षिकेची स्वगावीच कायमस्वरुपी नोकरी लागलीय.. सर्वप्रथम तर तुझं अभिनंदन ताई... तत्पूर्वी मी रामटेकच्या दर्ग्यामध्ये जाऊन तुझ्यासाठी दुवा मागुन आलो होतो.. त्या रात्री शांत झोप यावी म्हणून मित्राला बोलावलं होतं.. ज्या नात्याची माझ्या काही मित्रमैत्रिणीँनी अवहेलना केली त्यातच काहीँनी खंबीरपणे आधारही दिला.. विशेषत: माझी बेस्ट फ्रेँड-तु जाणतेसच.. तरी त्या दिवशी झोपेपर्यँत 23 तारखेच्या पहाटेचे साडेचार झाले होते.. तु मला त्या भागात आल्यास नि:संकोच घरी येण्याचं आमंत्रण दिलं होतंस.. मी प्रयत्न करीन ताई पण हिँमत होईल माझी येण्याची??

23 तारखेला आदल्या दिवसाच्या सर्व आठवणी आठवत होत्या.. आणि तु मात्र गावी पोचलेली असशील.. मी सर्वप्रथम दार बंद करुन एकटाच हाथ-पाय आपटत ओरडत रडलो मात्र माझं ऐकायला तिथे कोणीच नव्हतं.. होत्या फक्त चार भिँती! त्या दिवशी अगदी वेड्यापिस्यासारखा रडलो मात्र तु परतणार थोडीच होतीस.. त्या रडण्याचं मी शब्दात वर्णन करुच शकत नाही.. नंतर मन हलकं झाल्यावर तुझ्या मैत्रिँणीची स्लॅम परतवण्यासाठी त्याच खोलीकडे पण यावेळी करमत नव्हतं.. मी आमगावी परतलो.. नंतर आपली भेट कधीच झाली नाही त्याला आज दोन वर्ष लोटलेत...

हाच ब्लॉग पुढे वाचा--> readmore.png

22 सप्टेँबर - ताईस पत्र

ब्लॉग- 64 वा

दिवस- 365 वा

प्रिय ताई,
अस्सलाम-व-अलैकुम..!

पत्राची सुरुवात कशी करावी ते ही कळत नाहिये.. याचा अर्थ मला पत्र लिहीता येत नाही असा नाही गं.. माझ्या दैनंदिनी वह्या उघडून बघितल्यास तुला पण प्रचिती येईल त्याची.. बरीच पत्रे लिहिलीत व आताही लिहितोय तुला माझ्या दैनंदिनीत आणि कालांतराने वाचत बसतो एकटाच... तुझ्याशी बोलू शकत नाही ना म्हणून.. पण यावेळी मनात जरा भितीच आहे बघ कारण पहिल्यांदाच मी प्रसिद्ध करतोय ना तुला पाठवत असलेला पत्र यावेळी... "माझी ताई:एक आठवण" ही तुझ्यावर लिहिलेली कादंबरी (जणू पत्रमालिकाच) पण प्रसिद्ध करणार होतो मी 'न लिहिलेली पत्रे' मध्ये पण नाही पाठवू शकत ते काही कारणांनी तेथे.. आणि हा पत्र म्हणजे काही त्या पुस्तकातील भाग नाहीच...

मला माहितीये ताई तु इंटरनेट वापरत नाही ते.. पण कोण जाणे हृदयाच्या एखाद्या कोप-यातून तू पण हे दुर्दैवी भावाचं पत्र वाचत असशील...!! ताई वाचतीयेस ना..???

524640_466021460180428_1119230898_a.jpg

काल 22 सप्टेँबर 2013.. अगं 22 सप्टेँबर.. काही आठवतंय? तुला कशाला आठवणार.. पण मला आठवतंय.. काल 2 वर्ष पूरी झाली त्या आपल्या अविस्मरणीय संवादाला.. जेव्हा 2011 च्या 21 सप्टेँबर रोजी डिटीएड द्वितीय वर्षाची वार्षिक परिक्षा संपल्यानंतर दुस-याच दिवशी 601 दिवसांचा मौन सोडून माझी ताई माझ्याशी प्रथमच बोलली होती.. आता काही आठवलं? होय ताई मी 22 सप्टेंबर 2011 च्याच त्या जेमतेम 1 तासाच्या अविस्मरणीय संवादाबद्दल लिहीतोय.. मागल्या वर्षी या दिवसाची आठवण म्हणूनच मी माझा पहिला ब्लॉग लिहिला होता.. योगायोगाने आज माझ्या ब्लॉग चा पण पहिला वाढदिवस साजरा होतोय या पत्रासह... आणि आता या पत्राद्वारे मी त्या सुखद आठवणींनाच उजाळा देतोय...

तू बोलावल्याप्रमाणेच मी कादंबरी घेऊन तुझ्या रुमवर आलो व तुझ्या दर्शनासाठी आसूसलेला मी तु दिसताच माघारी फिरलो... रुमवर प्रवेशानंतर ताई मी चक्क 601 दिवसांनंतर आपलं बोलणं होणार असल्याने आणि तू स्वत: बोलावल्याने आनंदी जितका होतो तितकाच तू काय बोलशील या विचाराने मनातून घाबरलेलाही होतो... मला त्या भेटीचं क्षण न् क्षण व एकेक प्रसंग जसाचा तसा आठवतोय आजही..! काश् मी चित्रकार असतो तर तो चित्र अगदी तसाच रंगवला असता पण ईश्वरानं माझ्याऐवजी माझ्या लहान भावाला चित्रकला व अल्लाहनं मला लेखनकला दिली... काय झालं मी चित्रकार नसलो तरी स्वत:च्या लेखनीने कुठलीही अतीशयोक्ती न करता ते चित्र रेखाटू शकतो... तुझ्या मैत्रिणीँचा अवघा गृप माझ्या भोवती जमला होता.. आणि मी मुलगा असून तुम्हा 6-7 मुलीँमध्ये मुलीसारखा लाजत होतो...

तु एकदम आलीस आणि केला प्रश्न मला "सांगा काय आहे तुमची शेवटची ईच्छा..?" तीन-चार दा तू प्रश्न केल्यावर मी तोँड उघडला.. माझीच चुक होती.. मी तसं लिहायला नको होतं..! मला माफ कर.. ताई तू त्या दिवशी मला बरेच प्रश्न केलेत आणि मी काही प्रश्नांची उत्तरे दिलीत पण.. मला वाटतं तु समाधानी असशील.. पण राहूनच गेले तुझे काही प्रश्न माझ्या उत्तरांविणाच.. काय करणार गं ताई मी पण.. कित्ती दिवसांच्या अबोल्यानंतर तु माझ्याशी बोलत होतीस... ती ही स्वत:हून.. मला बोलायचं तर भरपूर होतं गं ताई त्या दिवशी तुझ्याशी.. 2 वर्षाँपासून वाट जो पाहत होतो त्या दिवसाची.. पण आतून शब्दच फूटत नव्हते.. मन अगदी गदगद झालं होतं बघ.. महिनाभराच्या उपाशी बोक्यापुढे एकदम पंचपक्वान्नाचं ताट आलं बिलं तर मग कसं होतं; अगदी तसंच झालं होतं माझं..! मी तुझ्यासाठी मैत्रिणीँमार्फत चॉक्लेट पाठवायचो त्याला तु विनोदाने 'रिश्वत' ची उपमा दिलीस.. पण कोण भाऊ बहिणीला रिश्वत देईल गं??

ताई मला माहित नव्हतं कि माझ्या भावना व्यक्त करणं तुला आवडत नव्हतं ते.. पण मी तुला राग यावा म्हणून नव्हे गं ताई तर तुझे गैरसमज दुर होऊन सत्यता कळावी म्हणून मी वेगवेगळे नवनवे मार्ग शोधत होतो पण तुला कधी त्रास द्यावा असा विचार पण मनात आला नाही.. आणि भविष्यात सुद्धा माझ्याद्वारे मी असं कोणतंही कृत्य होऊ देणार नाही ज्यामुळे माझ्या बहिणीला मी तीला बहिण माणल्याचं शल्य होईल... तुला आठवते माझी सही? आता पण मी तशीच सही करतो; फरक फक्त इतकाच आहे कि आता त्यातला 'ताई' हा शब्द स्पष्ट दिसू देत नाही तरी ओळखतातच लोकं! होय 'माझं जीवन आणि माझी ताई' आता एक समिकरणच' झालंय..

ताई तु मला "माझी ताई:एक आठवण" पुस्तकरुपात प्रकाशित न करण्याची विनंती केलीस आणि मी दिलंही वचन क्षणाचा विलंब न करता.. ताइ विश्वास ठेव नाही मोडणार मी ते वचन.. अगं ज्या बहिणीच्या एका अप्रत्यक्ष ईच्छेनुसार मी बोलणं थांबवलं.. स्वत: रडत ज्या बहिणीसाठी कादंबरी लिहिली ती प्रकाशित करुन त्याच बहिणीला त्रास देईल का? किमान इतका विश्वास तर मी कमावलाच असेन तुझ्या नजरेत त्या 2 वर्षात..! माझी ईच्छा होती ती पुस्तक तु वाचावीस ते तु वाचलं खरं.. त्यानंतर त्यात मी फक्त एकच लेख वाढवला तो ही याच संस्मरणीय भेटीवर "जाता-जाता गोड शेवट..." पण हो ताई मी माझ्या त्या साहित्यकृतीचा अपमान नाही करु शकत ती पुस्तक अप्रकाशित ठेवून.. पण तरीही मी तुला दिलेल्या शब्दाला तडा जावू देणार नाही हा विश्वास ठेव... मी सर्व कादंबरीचे स्वरुप पालटून फक्त त्या कथेचा आशय एका वेगळ्या स्वरुपात वेगळ्या शिर्षकासह माझ्या वाचकांसाठी प्रकाशित करीन... जेणेकरुन सर्वप्रथम तुला दिलेला वचनही पाळला जाईल व मला कवीचे लेखक बनवणारी त्या पुस्तकाची सत्यकथा ही जीवंत राहील माझ्या वाचकांसाठी

हाच ब्लॉग पुढे वाचा--> readmore.png

Wednesday 11 September 2013

ईँसानियत - सबसे बड़ा धर्म

Blog==> 63

Day==> 352

मैँ कई दिनो से देख रहा हूँ। फेसबूक जैसी सोशल नेटवर्किँग वेबसाईट्स पर कुछ लोगोने किसी एक मज़हब के नाम से फेसबूक पेज या प्रोफाईल बनाये हूये है और अन्य मज़हब के बारे मेँ बुराई किये हुये स्टेटस और फोटो अपलोड कर मित्रोँ को टॅग करते है। ऐसे कई सारे फेसबूक फोटो टॅग मुझे भी प्राप्त हुये है जिनपर गौर करने के बाद मैँ कुछ लिखना चाहता हूँ तथा ईस पोस्ट के जरीये ऐसे लोगो से कुछ पुछना भी चाहता हूँ।

अबतक ऐसे जितने भी फोटो मेरे फेसबूक अकाउंट पर टॅग किये गये उनमे सिर्फ 'ईस्लाम' कि बुराई कि हुई है तथा ऐसी शर्मनाक हरकत करनेवाले मेरे 'हिँदु' भाई ही है ये जानकर तो मुझे ही शर्मिँदगी महसूस होती है। 'हिँदू' मज़हब के पवित्र नाम से पेज बनाकर 'ईस्लाम' या किसी एक मज़हब को टार्गेट कर उनकी बुराई करनेवाले और ऐसी हरकते करके खुद को 'स्वाभिमानी हिँदू' बतानेवाले या धर्म के नाम पर दुसरे मज़हब के स्वाभिमान पर सवाल उठानेवाले नाटकी लोगो से मै कुछ पुछना चाहता हूँ।

  • क्या विश्व मे सिर्फ 2 ही मज़हब है? क्या सिर्फ 'ईस्लाम' बूरा/झूटा/असत्य पर आधारित है? क्या सिर्फ 'ईस्लाम' मेँ कमजोरीयाँ है? क्या 'हिँदू' धर्म मे कुछ भी बुराई/कमजोरी नही है? क्या सिर्फ ईस तरह की फोटो अपलोड करने वाले 'हिँदू' मज़हब से संबंधी फेसबूक पेजेस के अॅडमिनर्स और वे फोटो टॅग करनेवालोँ को ही 'हिँदू' मजहब से प्यार है? क्या सिर्फ हिँदुओँ को ही स्वाभिमान है? किसी ने 'हिँदु' मज़हब के बारे मे ऐसी पोस्ट अपलोड करने पर क्या मेरे हिँदू भाई बर्दाश्त करेँगे? क्या 'ईस्लाम' का कोई स्वाभिमान नही है? अगर आप अपने मज़हब को ईतना चाहते हो तो बाकी मज़हब वालोँ को अपने मजहब से प्यार/स्वाभिमान नही होगा?
मैँ भी हिँदू हूँ। हम भी अपने मज़हब से प्यार करते है, हमे भी अपने मजहब पर स्वाभिमान है। पर ईसका मतलब ये तो नही की उसे जताने के लिये हम दुसरे अन्य किसी भी मज़हब को नीचा दिखाते फिरे। क्यूँ की हमारे जैसा ही सभी धर्मोँ को स्वाभीमान है। और जब हम अपने मज़हब के प्रती अन्य धर्मियोँसे आदर-सम्मान की चाह रखते है तो उनके धर्मोँ का सम्मान करना भी हमारा कर्तव्य बनता है। और खुद को अस्सल हिँदू माननेवालोँ को तो ये भी पता होना चाहिये की अन्य धर्मोँ का सम्मान करने मे ही सच्ची शालीनता है।

मै ये हरगीज नही कहता कि ईस तरह के पेजेस मत बनाओ! किसी धर्म का प्रसार करने के लिये ये जरूर बनाने चाहिये! ईस बात के लिये हिँदुस्तान के संविधान कि Section 25-28 : Fundamental Right of Religion's Freedom मे सभी हिँदुस्तानियोँ को पसंदिदा मज़हब को अपनाने/पालन करने एवं प्रसार करने का संवैधानिक अधिकार भी दिया गया है। अत: फेसबूक, ट्विटर जैसी सोशल नेटवर्किँग/मायक्रोब्लॉगिँग साईट्स के माध्यम से जरूर अपने मज़हब का प्रसार करना चाहिये; लेकिन हमे ये भी याद रखना चाहिये कि जिस संविधान ने हमे हमारे धर्म का प्रसार करने का अधिकार दिया उसीके Section 15 के तहत धर्म के बारे मे भेद करने को ईजाजत नही दी गई है एवं 'भारतीय दंड संहिता दफा 295-298' (Indian Penal Code 295-298) के अनुसार किसी भी मजहब या धर्म के लोगोँ की धार्मिक भावनाओँ को किसी भी माध्यम से ठेस पहूँचानेवाले कार्य करनेपर उसे गंभीर जुर्म मानकर 1 साल कैद या/और फाईन हो सकती है।

मित्रो! हो सकता है... कई लोग मेरे ईस पोस्ट से राजी ना हो या मैने हिँदू होकर ईस्लाम की बाजू ली ईसलिये मेरा विरोध करे। उन्हे मै बताना चाहूँगा की मैने ईस्लाम की नही बल्की विश्व के सबसे पहले एवं बड़े मजहब 'ईँसानियत' की बाजू ली... क्यूँ की मैँ मानता हूँ की...

"संसार मेँ अगर कोई धर्म है तो बस् एकही है... और उस धर्म (मजहब) का नाम है मानवता/ईँसानियत (Humanity)। पर इंसान ने उस एक धर्म को हिँदू, मुस्लिम, सिख, ईसाई, बौद्ध, जैन, पारसी ऐसा बाँटकर एक धरती का भारत, पाक, ईरान एक धर्मग्रंथ का रामायण, महाभारत, कुरआन और एक धर्मस्थल का मंदिर, मस्जिद, गुरूद्वारा ऐसा बटवारा किया है।"

"पर मै कभी-कभी अपने आपसे पुछता हूँ की जब उस भगवान/अल्लाह/ईसा/ईश्वर या संसार ने इंसान मे कभी कोई भेद नही किया तो इंसान को किसने हक दिया इंसान-इंसान मेँ भेद करने का?" खैर...

"मैँ तो मानता हूँ कि हिँदू एवं मुस्लिम एक ही है कहूँ तो अचंबा नही होना चाहीये। क्युँकी सोचनेवाली बात है की जहाँ मुसलमान भाई-बहनोँ के पवित्र त्योहार RAMzan Eid की शुरूवात हम हिँदुओँ के भगवान प्रभू श्री RAM के नाम से होती है वहीँ हम हिँदुओँ के सबसे बड़े त्योहार diwALI का समापन मुसलमान प्रेषित ALI के नाम से होता है। फिर मैँ पुछता हूँ जब प्रभू श्रीराम के नाम के बिना रमज़ान ईद एवं अली के नाम के बिना दिवाली नहीँ मनाई जा सकती तो हिँदू एवं मुस्लिम मेँ भेद कैसे किया जा सकता है?

अंत मे मै यही कहना चाहूँगा की मेरा मकसद किसी मज़हब की धार्मिक भावनाओँको ठेस पहूँचाने का न होकर ये संदेश देने के लिये है कि- जो किसी भी धर्म के लोग अपने धर्म के प्रती अपना स्वाभिमान जताने के लिये दुसरे धर्म/धर्मोँ का अनादर करने मेँ जुटे होते हैँ भगवान/अल्लाह उनको सद्बुद्धी दे। और वो जल्द ईस तरह की दुसरे धर्मियोँ की धार्मिक भावनाओँ को ठेस पहुँचानेवाले स्टेटस/फोटोज अपलोड करना छोड़कर अपने धर्म के साथ-साथ दुसरे धर्म का भी सम्मान करने लगे।


लेखक: RDH (राजेश डी. हजारे)
-गोँदिया जिल्हाध्यक्ष-अ. भा. मराठी साहित्य परिषद, पुणे
तिथी-29 अक्तुबर 2012 आमगांव साधार: ईँसानियत-सबसे बड़ा धर्म